Tuesday, August 14, 2012

जातीयवाद्यांचा मुंबईला विळखा

आसाम दंगलीचे निमित्त करून मुंबईत दंगल पध्दतशीरपणे  घडविली  गेली.मुळात आसाममधील दंगलीत स्थानिक नागरिकांचे जीवित व वित्तिय नुकसान अधिक झाले आहे.पण समाजविघातक लोकांना दंगलीचे कारण हवे होते.

काही संघटनांना व पक्षांना बांग्लादेशी घुसखोरांचा पुळका का आला ते न कळायला जनता दुधखूळी नाही.मताच्या लाचारीसाठी व धार्मिक फायद्यासाठी बांग्लादेशी घुसखोरांचे लांगुलचालन  राजकारणी लोकांनी चालविले आहे.

स्थानिक लोकांचे अधिकार डावलून या लोकांना महत्त्व दिले तर हेच लोक आपल्यावर उलटतील,मुंबईत घडलेली घटना हे याचे जिंवत उदाहरण आहे.घरी विषारी साप पाळला तर तो आपल्याला कधी तरी चावणारच पण गेंड्याची कातडी पांघरणाऱ्या राजकर्त्यांना हे कळणार कधी ????????

या दंगलीत बांग्लादेशी घुसखोर,अंडरवर्ल्डचे लोक ,पाकिस्तानधार्जिने सहभागी झाले होते,सरकारने या लोकांना वेळेच ठेचले पाहिजे नाहीतर हा वणवा महाराष्ट्राच्या इतर भागात पसरायला वेळ लागणार नाही.         

No comments:

Post a Comment